Posts

Showing posts with the label नवीन शेती कायदा

Farm Reform Bill- 2020 in Marathi - शेती सुधार कायदा २०२०- मराठी

Image
शेती सुधार कायदा २०२०- मराठीमध्ये थोडक्यात   मित्रांनो , मागील १-२ महिन्यापासून सरकार आणि शेतकरी यांचेमध्ये आंदोलन चालले आहे , याचे कारण सर्वज्ञात आहे. तर चला, ज्या शेती सुघार कायद्यामुळे आज शेतकरी आणि सरकार या दोन्हीवर कठीण परिस्थिती निर्माण झाली , त्या कायद्यात असे काय आहे? तर आज आपण जाणून घेऊ या, “शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) किंमती विषयक आश्वासन व शेती सेवा किंमत आश्वाषण आणि शेत सेवा कायदा - २०२०”           ह्या कायद्याला राष्ट्रपतींनी २४ सप्टेंबर २०२० ला स्वीकृती दिली.       कोण-कोणत्या गोष्टींचा समावेश कायद्यात केला आहे? - शेती उत्पादन (जसे गहू , तांदूळ किंव्हा इतर दाणेदार धान्ये , डाळी , भाज्या , फळे , कवची फळे , मसाले , ऊस), कुक्कुटपालन , वराहपालन , शेळीपालन , मत्स्यपालन, नैसर्गिक किंव्हा प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ, ढेप , पशुखाद्य, पिंजलेला व नपिंजलेला कच्चा कापूस, सरकी , कच्चा ताग आदि ,      हा कायदा कोणाला लागू आहे? - शेतकरी , कृषी व्यावसायिक संस्था, घाऊक विक्रेते , प्रक्रिया करणारे , निर्यातदार , शे...

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय

Image
    केंद्र सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ,  कृषी   क्षेत्रात सुधारणा     तसेच  शेतकऱ्यांचे    उत्पादन    वाढवण्याच्या   उद्देशाने    संसदे मध्ये १) “शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) किंमती विषयक आश्वासन व शेती सेवा किंमत आश्वासन आणि शेत सेवा कायदा २०२०” , २) “शेतकऱ्यांचे उत्पादन , व्यापार आणि   वाणिज्यिक  ( उन्नती व   सुविघा ) कायदा २०२०” , व ३) “अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा २०२०” असे तीन कायदे शेती व शेतमाल विक्री प्रक्रीयेमध्ये शेतकऱ्यांना अधिक नफा   मिळविण्याच्या दृष्टीने ०५ जून २०२० पासून लागू करण्यात आलेत ,  जे   रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत.   तत्वतः   ह्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना खूप नफा मिळेल असा कयास करण्यात येत आहे आणि   तसे   म्हणणे स्वाभाविकही आहे. परंतु इतिहास बघता ,  या   कायद्यात करण्यात आलेल्या   शेतकऱ्यांसाठी तरतुदी प्रत्यक्षदर्शनी किती   फायद्याच्या   ठरणार ह्याचा अंदाज बांधणे जरा कठीण आहे. याची कारणमीमांसा केल्य...