Posts

Showing posts with the label challenges of dry land farming

सामुहिक प्रयत्नातून पावसावर आधारित शेती विकास

Image
सामुहिक प्रयत्नातून पावसावर आधारित शेती विकास   “ शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय ” हा लेख वाचून एका मित्राने फीडबॅक दिला की , “ Land holding कमी असल्याने शेतकरी एकत्र येऊन शेती करणे आवश्यक परंतु dryland Agriculture मध्ये निसर्गाच्या लहरी पणा मुळे शाश्वत उत्पन्न येईलच याची खात्री नाही त्यामुळे जोखमीचे आहे” ..... त्यांचा हा फीडबॅक खूप चांगला आणि अतिशय महत्वाचा आहे , असे प्रश्न मनात येणे साहजिकच आहे ,   आपल्या राज्यात तसेच देश्यात शेती ही खूप मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे , आणि वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे अवकाळी पाऊसामुळे पीक घरी येई पर्यंत शास्वती नसते की , पीक होणार कि नाही. वरील फीडबॅक नुसार तसे बघता , संघटन करणे आणि निसर्गावर आधारित शेती करणे ह्या दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. आणि जर संघटन असेल तर कोणत्याही प्रश्नावर उत्तर मिळविता येऊ शकते. असो , तर निसर्गावर आधारित शेती किंव्हा पावसावर आधारित शेती बाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू या.... पावसाच्या पाण्यावर आधारित शेतीमधील आव्हाणे काय आहेत-  पावसावर आ...