Posts

Showing posts with the label स्मरणशक्ती- घरगुती उपचार

स्मरणशक्ती- घरगुती उपचार

 घरगुती उपचार   स्मरणशक्ती 🧠 आजकाल बहुतेक घरात लहान / मोठे सर्वांना कोणतीही गोष्टीचा विसर लवकर पडतो, अगदी सकाळ चे संध्याकाळीही आठवत नाही, हा काही आजार नाही पण भरपुर दिवस जर यावर दुर्लक्ष झाले केले तर याचे आजारात रूपांतर नक्कीच होऊ शकते, याची काही कारणे व काही जुन्या पण उपयुक्त पध्दतीने उपचार घेतले तर त्याचे अतिशय उपयुक्त परिणाम मिळतात.  कारणे :- अशांत झोप, सतत विचार, पौष्टिक जेवणाचा अभाव, पाणि कमी पीने, मानसिक तणाव, सतत व्यस्तता, अतिशय हळवा स्वभाव ( जास्त करून स्रीयांचा ), मनातील अस्थिरता. उपाय:-  •ब्राम्हीवटी रोज रात्री २ गोळ्या. •किमान ८ तास झोप. •लहान मेंदु ( डोक्याचा मागील भाग ) यांस बादाम तेलाचे हळवे मालीश करणे. ५/१० मिनीट रोज. •रोज रात्री पाण्यात ३ बदाम, १ अक्रोड भिजवुन सकाळी खाणे. •तळपायाची खोबरेल तेलाने १०/१५ मालीश करणे. •मानेपासून कमरे पर्यंत रोज तेल मुरेपर्यंत खालून वर अश्याप्रकारे मालीश करणे. खोबरेल तेलात एक लवंग + हिंग टाकुन गरम करून घेणे व नंतर त्याचा वापर करणे.  •पचनास जे हळवे पदार्थ असतील ते घ्यावे.  •रोज एक खारीक भिजवलेले खावे. •बाहेरी...