हेमंत ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये
आला हेमंत ऋतू.... या ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये ? * १. ऋतूचे नाव - हेमंत २. काळ - ऑक्टोबरचा उत्तरार्ध, नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबरचा पूर्वार्ध ३. दोष प्रकोप - त्रिदोष संतुलीत असतात म्हणूनच याला आरोग्यदायी ऋतू म्हणतात. ४. योग्य आहार रस - गोड, आंबट, खारट ५. अयोग्य आहार रस - कडू, तिखट, तुरट ६. हे खावे - तूप, लोणी, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध घातलेली तांदळाची खीर, उडीद, खडी साखर, रबडी, मलई, मध, ऊसाचा रस, हलवा, डाळी, मोड आलेले हरभरे, मोड आलेली कडधान्ये, मूग, गहू, ज्वारी, जुना तांदूळ, आवळा, संत्रे, मिठाई, सुका मेवा, मांसाहार, च्यवनप्राश, मोरावळा, गरम पाणी, गरम अन्न भाजी - पडवळ, वांगी, कोबी, लाल टोमॅटो, गाजर, मटार, पालक ७. हे खाऊ नये - कोरडे पदार्थ, आईस्क्रिम, थंड पेय व थंड पदार्थ, चिंच, आमसूल, आंबट दही, आंबा लोणचे, पातळ पदार्थ ८. हे करावे - 👉 रोज सकाळी ब्रश झाल्यावर चहाच्या चमच्याने अर्धा चमचा हिरडा चूर्ण आणि अर्धा चमचा सुंठ चूर्ण एक कप दुधात उकळून किंवा पाण्यात काढा करुन घ्यावे. 👉 सूर्योदय...