आयुर्वेद हेंल्थ टीप्स
आयुर्वेद हेंल्थ टीप्स
१) तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे.
२) जास्तीचे पाणी पिल्यास kidney वर लोड येतो.
३) उपवास करू नयेत. शाबुदाना,शेंगदाणे,वरी हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.
४) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.
५)दोन्ही जेवणानंतर शत पावली घालावी म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.
६)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.
७)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.
८)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
९) मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.
८) आपण जिथे राहतो तिथे कोणत्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..
९) रोज रिकाम्या पोटी ३ ते १२ सूर्य नमस्कार घालावेत.
१०)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश असावा.
११)दिवसा झोपू नये.
१२)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये..मधाचे अपचन होते..साधे पाणी आणि मध एकत्र करून पिण्यास हरकत नाही.
१३) संडास,लघवी ,उलटी या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.
१४)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.. विशेषत ज्यांना खूप रक्तस्त्राव होतो त्यांनी तर अजिबात खाऊ नये.
१५)दर सहा महिन्यातून एकदा जंताची गोळी घ्यावी.
१६)जेवण झाल्यावर लगेच उन्हातून फिरू नये.गरज पडल्यास छत्री किंवा टोपी चा वापर करावा.
संधर्भ-
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888, 9420242484
निरोगी रहा, आनंदी रहा!!!
Comments
Post a Comment