Posts

जलवायु परिवर्तन को रोकने हमारा दायित्व-

Image
  दोस्तो , क्या आप जलवायु परिवर्तन के बारे में जानते हैं ? क्या आप जानते हैं कि इसका मानव जीवन या संपूर्ण पृथ्वी पर क्या प्रभाव पड़ेगा ? आइए अब जानते हैं... जलवायु परिवर्तन का मानव जीवन या संपूर्ण ग्रह पर क्या प्रभाव पड़ता है - जैसे की, ग्लोबल वार्मिंग से जलवायु परिवर्तन या जलवायु परिवर्तन होता है , पृथ्वी का तापमान बढ़ता है , ग्लेशियर पिघलते हैं और पानी में बदल जाते हैं , और पानी महासागरों में रिस जाता है , जिससे समुद्र का स्तर बढ़ जाता है, जीससे   तटीय गांवों , शहर , कृषि , जंगलों और लोगों को नष्ट कर देगा। यह चेतावणी वैज्ञानिकों के द्वारा दि गयी है। साथ ही , हम कई समस्याओं का सामना करभी रहे हैं ! जैसे कि, बेमौसम बारिश , बाढ़ , सूखा , बारिश की निरंतरता और लोगों के जीवन पर परिणामी प्रभाव। इसके लिए मिलकर काम करना बहुत जरूरी है... क्रमशः..... भाग २ मे.

Godegaon- A Perfect Model of Village Development

Image
Godegaon- A Perfect Model of Development   (Savitribai's photo and the Constitution of India on the Sarpanch's chair) As you can guess from the photo above, there is something really different about the village leaders, which helped the village to emerge as a different model of village development. The chair in the above photo belongs to the sarpanch of Golegaon, on which he has never sat, but on which Savitrimata Phule and the world's most precious book, the Constitution of India, have been placed as a model. Every day inspires the village leaders and villagers to work continuously for the development of the village. I thank to a social worker Shri. Sunil Chavan and Subhash Chavan, who gave the opportunity to see Golegaon. Golegaon is a village in Khultabad taluka of Aurangabad district, with a population of 2459 and approximately 477 families. For the last 20 years, the youth of the village have come together and decided to make the village self-sufficient by developing t...

गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल

Image
गोळेगाव - ग्राम विकासाचे अद्भुत मॉडेल  (सरपंचाच्या खुर्चीवर सावित्रीबाई आणि भारताचे संविधान) वरील फोटोवरून आपल्याला अंदाज आला असेलच की, या गावातील लोकनेत्यांमध्ये खरच काहीतरी वेगळेपण आहे, ज्यामुळे हे गाव एक ग्राम-विकासाचे एक वेगळे मॉडेल म्हणून उदयास येऊ शकले. वरील फोटोमधील खुर्ची हि गोळेगाव येथील सरपंचांची आहे, ज्यावर ते कधीच बसले नाहीत तर, त्यावर आदर्श म्हणून सावित्रीमाता फुले आणि जगातील अनमोल ग्रंथ भारताचे संविधान ठेवलेले आहे. जे दररोज गावातील लोकनेत्यांना आणि गावकर्यांना गावाच्या विकासाकरिता निरंतर कार्य करण्याकरिता प्रेरणा देत असते. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि समाज कार्यात अग्रेसर श्री. सुनील चव्हाण आणि सुभाष चव्हाण यांच्या कृपेने गोळेगाव बघण्याचा योगायोग आला. गोळेगाव हे औरंगाबाद जिल्यातील खुलताबाद तालुक्यात, साधारणतः ४७७ परिवार असलेले २४५९ लोकसंखेचे गाव आहे.  २० वर्षापासून गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाचा विकास करून गावाला स्वयंपूर्ण करायला निश्चय केला होता आणि आज हो निश्चय त्यांनी पूर्णत्वास नेल्याचे दिसून येते. असा निश्चय करण्यास कारण ठरले, ते एका १३-१४ वर्ष वयाच्य...

ज्येष्ठमध

Image
  ज्येष्ठमध* 1) हे बल्य म्हणजे शक्ती देणारे औषध आहे.      2) कोणत्याही कारणाने येणाऱ्या अशक्तपणावर हे उत्तम औषध आहे. 3) दूध तूप हे बल वाढवते पण कफ वाढतो ज्येष्ठमध बलद औषध आहे तरी कफ कमी करतो.    4) ताकत वाढवण्यासाठी ज्येष्ठमध व मध तुपातून सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी घ्यावा सात ते आठ दिवसात फरक दिसतो. 5) उष्णतेमुळे तोंडास चट्टे पडले असता (वारंवार तोंड येणे) =     20 ग्रॅम ज्येष्ठ मध + 10 ग्रॅम   खडीसाखर एकत्र काढा करून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून पिणे. 6) आवाज चांगला साफ होण्यास      ज्येष्ठ मध + मिरे यांना त्याच्याच    काढयाने भावना देणे व त्याच्या गोळ्या तोंडात ठेवणे याने बदललेला आवाज सुधारतो व आवाज चांगला होतो. 7) रक्तपित्त तोंडातून / नाकातून घशात फोड येऊन पडणाऱ्या रक्तावर=         जेष्ठमध + हिरडा चूर्ण + मणूका यांचा काढा करावा व त्यामध्ये अडुळशाचा रस तूप व मध एकत्र घालून पिणे. 8) क्षय रोगी याच्या खोकल्यावर जेष्ठमध देण्याचा प्रघात आहे =      सितोपलादि चूर्ण + ज्येष्...

शिंगाडा

  शिंगाडा ( जलकंद, शृंगाटक):-  शिंगाडा पाण्यात उगवणारी वनस्पती आहे.याची वेल असून पाने पाण्यावर तरंगतात. फळे त्रिकोणी आकाराची असतात. त्यांना शिंगाडे म्हणतात. शिंगाडे कच्चे किंवा उकडून खातात. शिंगाडा पौष्टिक असतो. याचे वाळवून पीठ करून लाडू बनवून खातात. उत्तरभारतात, विदर्भात, मध्यप्रदेशातील अनेक तलावांमध्ये शिंगाड्याची शेती केली जाते. शिंगाड्यामध्ये मधुर, शीत, रक्तपित्त, दाह, मेह, अवष्टंभक इ. गुणधर्म असतात.  औषधी उपयोग:-  * अतिसारावर शिंगाड्याचे पीठ ताकात मिसळून द्यावे. * शिंगाड्यामध्ये जीवनसत्व 6 मुबलक प्रमाणात असल्याने  डोळ्यांचा विकारात याच्या सेवनाने फायदा होतो. * शिंगाड्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने हाडे आणि दात मजबूत होतात. * रक्त-पित्तावर शिंगाडे व कचोरा यांचा शिरा करून खावा. * महिलांनी गरोदरपणात शिंगाड्याचे सेवन केल्याने आईचे आरोग्य आणि बाळाचे पोषण चांगले होते. * प्रमेहरोगामध्ये शिंगाडा व जायफळ उगाळून द्यावे. * शिंगाड्यामध्ये फायबर्सचे प्रमाणही भरपूर असल्याने याचे सेवनाने पोट साफ राहते. तसेच मधुमेहातील शुगर, कॅन्सर, हृदयविकार यांच...

सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर त्यावर करा हा उपाय

Image
सदाफुली- तंबाखु, गुटखा खाण्यामुळे तोंड उघडत नसेल तर, त्यावर करा हा उपाय हाताची पाच बोटे एकत्र तोंडामध्ये जाणार..  आपल्यापैकी भरपूर व्यक्ती अश्या असतात की त्यांना तोंड उघडण्याची समस्या असते. ही समस्या प्रामुख्याने ज्या व्यक्ती तं’बाखू ,गु’टखा, ख’र्रा पान मसाला ,सुपारी त्यांचे व्य’सन करतात त्यामुळे आपल्याला तोंड न उघडणे ही समस्या निर्माण होते आणि विशेषतः 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना ही सम’स्या सध्या निर्माण झालेली आहे, त्यात ग्रामीण भागामध्ये ही समस्या खूप जास्त प्रमाणात सध्या निर्माण होत आहे. मित्रांनो गुटखा, तंबाखू यांचे अतिसेवन हे ग्रामीण भागांमध्ये होताना दिसून येते. या आजारांमध्ये व्यवस्थित तोंड उघडता न येणे, पाणी पिता न येणे, तिखट खाता येत नाही किंवा आपल्याला जेवण वगैरे व्यवस्थितरीत्या करता येत नाही.असे म्हणतात मित्रांनो हा आजार म्हणजेच सब म्युकल फायब्रोसिस. तुम्हाला हा आजार झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? अशावेळी आपल्याला आपल्या हाताची चार बोटे एकत्र करून आपल्या तोंडामध्ये टाकायचे आहे. जर व्यवस्थित तोंड उघडले नाही तर आपल्याला हा आजार झालेला आहे असे समजायचे. त्याच बरोबर ...

नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज

 नाडी परीक्षण- आयुर्वेद समज गैरसमज  प्रश्न: नाडी परीक्षणाची बलस्थाने आणि व्याप्ती काय आहेत?  उत्तर: रोगाक्रान्त शरीरस्य स्थानान्यष्टौ परीक्षयेत् ।  नाडी मूत्रं मलं जिह्वां शब्दस्पर्शदृगाकृती।।  (योगरत्नाकर)  रुग्णाच्या शरीरातील पुढील आठ स्थानांचे योग्य परीक्षण करावे - नाडी, मल, मूत्र, जीभ, शब्द, स्पर्श, दृष्टी आणि आकृती.  वैद्य नाडी तपासतात म्हणजे नेमकं काय करतात?  - आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. ते मनगटावर नाडी पाहणाऱ्याच्या अनुक्रमे तर्जनी, मध्यमा आणि अनामिका यांवर व्यक्त होत असतात. याच क्रमाने का? जडत्वानुसार! सगळ्यात हलका असलेला वात, मग पित्त आणि सरतेशेवटी सगळ्यात जड कफ. त्यांतही प्रत्येकाचे पाच उपप्रकार लक्षात घेता प्रत्येक बोटाच्या नेमक्या कोणत्या भागावर, कोणत्या वेळी आणि कशा प्रकारचा (अंतर, लय इ.) स्पर्श जाणवतो याचा आढावा घेण्याचं काम आपले वैद्य करतात.  नाडीवरून काय काय लक्षात येतं?  - योग्य दोष योग्य वेळी व्यक्त होत असल्यास प्राकृतावस्था आणि नसल्यास त्या दोषाच्या क्षेत्रात असलेली गडबड! उदा. अपानवायूची नाडी व्य...